.
…
.
.
.
.
.
.
.
.
उत्सवाच्या नावे, भक्तीचा बाजार
जाहला बेजार, आसमंत ||
.
नवसाला कुणी, सायासाला कुणी
हव्यासाला कुणी, जमलेले ||
.
जाणतो जो देव, सद्भाव मनीचा
ठणाणा ‘डॉल्बी’चा, कशापायी? ||
.
उत्सवे टिकवा, टिळकांचा हेतू
नसे मनी किंतु, मणी म्हणे ||
.
-संत मणी महाराज, मणिराम की छावणी, मणिपूर.
(प्रथम प्रसिद्धी – तरुण भारत मुंबई, रविवार दि. ११ सप्टें २०११)
वा. सुंदरच. ८ ओळींत १० दिवसांचे दुखणे मांडले आहेत.
“नवसाला कुणी, सायासाला कुणी
हव्यासाला कुणी, जमलेले ||” क्या बात है! मार्मिक.
By: विक्रम नरेंद्र वालावलकर. on सप्टेंबर 25, 2011
at 11:26 सकाळी
कोणी वाचल्याचे कळवले की बरे वाटते. मनापासून धन्यवाद. टिळकांनी स्थळ-काल-परिस्थिती पाहून परंपरेला धरून पण समाज सहभागाचे नवे रूप दिले उत्सवाला. तसा statesman आज दिसत नाही. लोकांना कशाला दुखवा असे म्हणत साध्या नियमांचे उल्लंघन होतानाही डोळेझाक करण्याची प्रवृत्ती दिसून येते.
By: sharadmani on सप्टेंबर 25, 2011
at 12:12 pm
Precisely my feelings. Thanks for verbalising so well!
By: Sachin Chavan on सप्टेंबर 26, 2011
at 1:14 pm
Thanks Sachin, your responses are always valuable for me..
By: sharadmani on सप्टेंबर 26, 2011
at 3:51 pm
sorry. patal nahi malaa.
By: varadraj on सप्टेंबर 26, 2011
at 6:14 pm
चालायचंच! हे मुख्यत: सार्वजनिक गणपती उत्सवातील नियमाचे उल्लंघन करणाऱ्या प्रवृत्तीवर लिहिले आहे.
By: sharadmani on सप्टेंबर 27, 2011
at 11:04 सकाळी